हक्काचा घास मिळण्यासाठी अमानपूरवसीयांचे डफडा आंदोलन

सड़क चलनी विकास का इंतजार है
शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड : तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून सर्वत्र धुळीचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे शासन व प्रशासकीय उत्तरदायित्व नावाचा प्रकार नावालाही शिल्लक नसल्याचे दिसत आहे. जनतेला मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याने लोकांमध्ये कमालीची निराशा ओढवली गेली आहे.

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याच्या सीमावर्ती भागातील उमरखेड तालुक्याची दळण वळणाची व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. शहरातून जाणारा ढाणकी रस्ता हा तालुक्यातील प्रमुख बसाहती असलेल्या मतखंड ढाणकी, फुलसावंगी व बंदी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जाणारा मुख्य रस्ता आहे मात्र या रस्त्याची अक्षरशः जागो जागी झालेली चाळण अतिशय चिंताजनक आहे. त्याच प्रकारे पुसद मार्गावरील मुळावा व पोफाळी या भागातील रस्त्यांची ही अक्षरशः चाळणी झालेली असताना, याबाबत असलेली शासन व

प्रशासनाचे उदासीनता जनतेच्या डोळ्यात पाणी आणत आहे. एकंदरीत पूरे तालुका के प्रमुख बाजारों से लेकर गांवों तक सड़कों की खस्ता हालत बहुत चिंताजनक है। इस काम के लिए सरकार की ओर से करोड़ों के फंड की खबरें आ रही हैं. लेकिन हकीकत में उन करोड़ों रुपयों से सड़क की गुणवत्ता पर कोई फर्क नहीं पड़ता. नागरिकों व छात्र-छात्राओं को आने-जाने में काफी मशक्कत करनी पड़ती है. इन सब हालातों को जिम्मेदार शासन-प्रशासन खुली आंखों से देखते हुए भी आंखें बंद कर सोने का नाटक कर रहा है। यह सवाल आम चिंता का विषय बनता जा रहा है. यह सवाल बन गया है कि आखिर कब तक लोगों को निर्माण विभाग और जिला परिषद निर्माण विभाग के अधिकारियों की असंवेदनशीलता और

गैरजिम्मेदारी झेलनी पड़ेगी. साथ ही जनता में यह धारणा बन रही है कि इस पर अंकुश लगाने वाली व्यवस्था कुंद हो गयी है. जनता को कब तक कनीय अधिकारियों से लेकर जिला कलक्टर तक की गैरजिम्मेदारी सहनी पड़ेगी, जो कई बार मीडिया में खबर प्रकाशित होने के बाद भी इसे झेल रहे हैं।