Uncategorized

शेतकरी राजा झाला आहे निराशकृषी विभाग मार्गदर्शनाऐवजी बसले बिंदाससोयाबीन वर येलो मोझॅक

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर

गतवर्षी फुले शेंगावर धारन्याच्या टाईमाला या रोगाने सोयाबीनला ग्रासले होते याही वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन वर अटॅक आला आहे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर हा प्रादुर्भाव उमटला आहे यामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात खूप घट होणार आहे
सोयाबीनवर या रोगाने खूप ग्रासले आहे एकीकडे येत्या काही दिवसात विधानसभा तोंडावर आलेले आहेत परंतु सर्व नेते त्यांचे त्यांच्यामध्ये भेटीगाठी यामध्ये मग्न आहेत आज बळीराजा चीतेंत आहे
सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाने अटॅक आला आहे सर्व सोयाबीन आज शेतकऱ्यांची गेले आहे यांच्याकडे कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत नाही व सदरील लोकप्रतिनिधीने यांच्याकडे
दुर्लक्ष आहे का आता प्रश्न शेतकरी वर्गातून होते तरी सदरील लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष केंद्रित करुन कृषी विभागांना आदेशित करावे असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे
सोयाबीनच्या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!