शेतकरी राजा झाला आहे निराशकृषी विभाग मार्गदर्शनाऐवजी बसले बिंदाससोयाबीन वर येलो मोझॅक

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
गतवर्षी फुले शेंगावर धारन्याच्या टाईमाला या रोगाने सोयाबीनला ग्रासले होते याही वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन वर अटॅक आला आहे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर हा प्रादुर्भाव उमटला आहे यामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात खूप घट होणार आहे
सोयाबीनवर या रोगाने खूप ग्रासले आहे एकीकडे येत्या काही दिवसात विधानसभा तोंडावर आलेले आहेत परंतु सर्व नेते त्यांचे त्यांच्यामध्ये भेटीगाठी यामध्ये मग्न आहेत आज बळीराजा चीतेंत आहे
सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाने अटॅक आला आहे सर्व सोयाबीन आज शेतकऱ्यांची गेले आहे यांच्याकडे कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत नाही व सदरील लोकप्रतिनिधीने यांच्याकडे
दुर्लक्ष आहे का आता प्रश्न शेतकरी वर्गातून होते तरी सदरील लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष केंद्रित करुन कृषी विभागांना आदेशित करावे असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे
सोयाबीनच्या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे