Uncategorized
बाभळी गावच्या रस्त्यासाठी कोणी मंजुरी देता का होअसा ग्रामस्थांचा टाहो

हादगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटली तरी हदगाव तालुक्यातील गाभळी या गाव रस्त्यापासून कोसो दूर आहे परंतु हादगाव हिमायतनगर तालुक्यात अनेक आमदार खासदार मंत्री झालेत परंतु बाभळी गावात विकासासाठी निधी कोणी दिला नाही असा बाभळी गावच्या ग्रामस्थातून टाहो फुटत आहे 75 वर्षे होऊ नये बाभळी गावचे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे बाभळी हे गाव विदर्भाच्या सीमेवर एका बेटावर वसलेले गाव आहे या गावांमध्ये अंदाजे दोन ते तीन हजार

लोकसंख्या आहे या गावांमध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून या गावांमध्ये विकास खोळंबला आहे तरी ग्रामस्थांतून
निधी गावासाठी न दिल्यामुळे सदरील लोकप्रतिनिधीवर जनता नाराज आहे असे काही गावातील नागरिकांनी सांगितले आहे