सहश्रकुंड येथील कोल्हापुरी बंधारा कोरडा भिषन पाणी टंचाई शेतकरी रबी हंगाम संकटात पाणी नदीपात्रात सोडावे शेतकऱ्याची मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
चार राज्यात सहश्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे पैनगंगा नदी वर याचं धबधबा जवळ कोल्हापूरी बंधारा आहे याचं बंधारा वर अनेक गावातील शेतकरी रबी हंगाम घेतात मात्र यावेळी शेतकऱ्याच्या गहू हरभरा लाखो रुपयाची पिके शेतात टाकली आहेत मात्र या कोल्हापूरी बंधारा डिसेंबर महिन्यात पूर्ण पणे कोरडा पडला आहेत यामुले या परीसरातील गावाला भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहेत जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत जनावर ला पिण्यासाठी पाणी नाही यामुळे या भागातील आमदार खासदार यांनी याकडे लक्ष देऊन या बांधाऱ्यात पाणी सोडायला लावावे नाहीतर या गावातील लोकांना उन्हाळाच्या अगोदर भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहेत यामुळे या बांधाऱ्यात पाणी सोडा नाही सोडल्यास बंजारा शक्ती सेना उमरखेड तालुका अध्यक्ष लखन जाधव या गावातील लोकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करावा लागेल याकडे या भागाचे लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ पाणी सोडण्यासाठी हा प्रश्न सोडवावे अशी मागणी आता लोकप्रतिनिधी ना आहेत