माझ्यावरील तडीपारची कारवाई हे राजकीय सूडबुद्धीने – सरोज देशमुख

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
स्वतंत्र काळापासून यवतमाळ जिल्ह्यातून सामाजिक कामा पासून थांबण्यासाठी राजकीय लोकांनी सूडबुद्धीने केलेली ही पहिलीच कार्यवाही आहे .प्रशासनाने जे ४ गुन्हे यात नमूद केले आहेत ते सामाजिक आंदोलनातील आहेत जो अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता त्यात हे चुकीचे गुन्हे टाकण्यात आले
तेही काही राजकीय लोकांनी त्रास देण्याचा हेतूने केले मागच्या २० वर्षा पासून मी सामाजिक क्षेत्रात काम करते सर्व समाज घटकांन साठी काम केले महिलांचे प्रश्न मांडले यात दिवसरात्र आम्ही झगडत राहिलो हि आमची चुकी आहे का ? कोरोना काळात जीव धोक्यात घातला
आज राजकारणी लोकांना माझा त्रास झाला व सूडबुद्धीने त्यानी कारवाही केली तेही एकां महिलेवर मराठा आरक्षणासाठी घरदार सोडून जीवाचं रान केलं व निवडणुकीच्या वेळेस तडीपार केल असा कोणता धसका राजकारण्यांनी घेतला
एका महिलेला कटकारस्थान करून तडीपार करत हे प्रशासनाला व त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शोभतका असं करून तुम्ही माझा आवाज दाबाल असं वाटत असेल त शक्य नाही माझा न्यायालयाव संपूर्ण विश्वास असून मी न्यायालयीन लढाई लढणार असं करून तुम्ही माझा आवाज दाबाल असं वाटत असेल तर ते शक्य नाही मी एक सुशिक्षित महिला आहे आज राजरोस पने गुन्हेगार फिरत असताना माझ्या सारख्या समाजा साठी लढ़नाऱ्या स्त्री ला किरकोळ स्वरूपाचे खोटे गुन्ह्यात तडीपार करने हे किती योग्य आहे हे गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस याना विचातर आहे काहीही झाले तरी आम्ही हे मराठा आरक्षनाचा लढा थांबवणार नाही स्वतंत्र काळापासून यवतमाळ जिल्ह्यातून सामाजिक कामा पासून थांबण्यासाठी काही राजकीय लोकांनी सूडबुद्धीने केलेली ही पहिलीच कार्यवाही आहे प्रशासनाने जे ४ गुन्हे यात नमूद केले आहेत ते सामाजिक आंदोलनातील आहेत जो अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधानाने दिला, त्यात हे चुकीचे गुन्हे टाकण्यात आले आहेत , आणि विषेश म्हणजे या ४ गुन्ह्या पैकी दोन गुन्हे न्यायलिन प्रकीयेत आहेत व दोन गुन्ह्याची तर चार्जशिटच न्यायालयात दाखल नाही , एका महिलेवर किती अतीरेक हे प्रशासन करत आहे.
मागच्या २० वर्षा पासून मी सामाजिक क्षेत्रात काम करते सर्व समाज घटकांन साठी काम केले महिलांचे प्रश्न मांडले यात दिवसरात्र आम्ही झगडत राहिलो हि आमची चुकी आहे का कोरोना काळात जीव धोक्यात घातला
आज राजकारणी लोकांना आमचा त्रास झाला व सूडबुद्धीने त्यानी कारवाही केली तेही एकां महिलेवर मराठा आरक्षणासाठी घरदार सोडून जीवाचं रान केलं व निवडणुकीच्या वेळेस तडीपार केल असा कोणता धसका राजकारण्यांनी घेतला
एका महिलेला कटकारस्थान करून तडीपार करत हे प्रशासनाला व त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या लोकना शोभतका असं करून तुम्ही माझा आवाज दाबाल असं वाटत असेल त शक्य नाही .
चौकट
मी प्रतिष्ठीत घराण्यातील महिला असून मला कलंकित करण्यासाठी व लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन माझ्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल याची भिती सत्ता पक्षाला असल्यामुळे त्यांच्या चिथावणीवरून मला एका सामान्य मराठा महिलेला समाजासाठी काम करण्याबद्दल जर सत्ताधारी व प्रशासन तडीपार करणार असेल ते पण जिल्ह्यातून 5 वर्षा साठी तर समाज सहन करणार आहे का प्रशासनाला निवडुकीचा तोंडावर आपण आवाज दाबू असं वाटतंय का त्यांनी लक्षात ठेवाव समाज हा सत्ताधारी व राजकारण्यान पेक्षा मोठा आहे समाज हे सर्व खपून घेणार नाही चुकीचे आरोप करून शेवटी तुम्ही या टोकावर गेलात कि तुम्हाला एका महिलेला भिऊन हद्दपार करावे लागले या कृतीचा समाजातील प्रत्येक घटक निषेध करेल लोकशाहीत तुम्ही कोण्ही निवडणूक लढवणार आहे म्हणून समाजाचा अन्यायाचा विरोध करत असेल गोरगरिबांची मदत करत असेल महिलांन साठी जनते साठी आवाज उचलत असेल तर तुम्ही तडीपार करणार हि लोकशाही ला काळिमा फासणारी गोष्ट आहे . तडीपार करण्यात आले आहे . प्राणघातक हल्ले करणारे व भ्रष्टाचार करणारे मोकाट फिरत आहेत .तर सामान्याच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महिलेला तडीपार करण्यात येत आहे . राज्याचे गृहमंत्री देवेन्द्र फडवणीस यांचा निषेध करते . न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे . या अन्याया विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असून शेवटच्या श्वासापर्यन्त माझे अन्यायाविरुद्धचे आंदोलन कदापिही थांबणार नाही .