Uncategorized

कळमनुरी शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्याकडे कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे


शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

कळमनुरी शहराला अनेक वर्षापासून ईसापुर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे सध्या कळमनुरी शहरात वाढती लोकसंख्या पाहता व नवीन वस्त्या व पाणी पुरवठा साठी दोनच टाकीतून आहेत त्यातुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विलंब होत आहे कारण की पाणी पुरवठा करण्यासाठी फक्त दोनच टाक्या आहे त्यामुळे पाणी साठा कमी होत असल्याने कळमनुरी शहरातील जनतेला पाण्यासाठी मोठे त्रास सहन करावा लागत आजच्या परिस्थिती आठ-आठ दिवस आड पाणीपुरवठा होत असुन त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास हे पाणी पुरवठा दहा दिवसाचे वर जात आहे असल्याने जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या कडे वाढीव पाणीपुरवठा योजना व नवीन दोन टाक्या मंजूर करण्याची मागणी केली आहे या मुळे कळमनुरी शहरातील झमझम कॉलनी खाजा कॉलनी विद्यानगर रेणुका नगर सहयोग नगर जुना बस स्टँड शास्त्रीनगर विकास नगर या परिसरासाठी नवीन दोन पाण्याची टाकी व नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी जेने करून कळमनुरी शहराला जनतेला सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल हि नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यास कळमनुरी शहरात दोन ठिकाणा हुन पाणी पुरवठा करण्यात आले तर ज्यात अर्धा शहर जुना पडण्याची टाक्यावर पाणी पुरवठा करता येईल व उर्वरित भाग नवीन पाण्याच्या टाकीवर पाणीपुरवठा करता येईल या उद्देशाने कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!