Uncategorized
तहसिल कार्यालया मार्फत तहसिलदार आर यु सुरडकर यांचे आवाहन

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड : १ सप्टेंबरला आपल्या यवतमाळ जिल्ह्यात इतर ही
लगतच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. नदी नाल्याला पूर आला, बऱ्याच प्रमाणात शेतीचे, घराचे नुकसान झाले तहसिल कार्यालय उमरखेड तर्फे अशी आवाहन करण्यात येते की कोणी घाबरून जाऊ नये ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन त्यांना निश्चितच शासकीय मदत मिळेल सर्व शेतकरी बांधवांनी धिर ठेवावा सर्व मदत पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेल याची दक्षता प्रशासना मार्फत घेण्यात येईल त्यामुळे कोणी ही काळजी न करता आपल्या मालमत्त्याची अतिवृष्टी ने झालेल्या ची काळजी घ्यावी व घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे पंचनामे लवकरच तात्काळ सुरू होतील तरी आपण शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे कोणीही मदती पासून वंचित राहणार नाही असे आवाहन उमरखेड तहसिलदार आर यु सुरडकर यांनी केले आहे.