आती जलद रद्द करुण देतात प्रासागिंक कराराला बसेस

(उमरखेड आगाराचा सावळा गोंधळ कारभार )
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड आगाराचा सावळागोंधळ कारभार चवाट्यावर आपल्या मरजी प्रमाणे सुपर एक्सप्रेस बसेस रद्द करुण प्रसंगीक करावर देत आहे .असल्यामुळे दरोज प्रवास करणारे प्रवाशाची दैना अवस्था होत आहे त्यांना नाईलाजाने अवैध वाहतुकीचा सहारा घ्यावे लागत आहे जलद सर्वे फेऱ्या रद्द करतात .आगार व्यवस्थापक विचारले असता ते म्हणतात मला प्रसागिंक करार देणे बंधनकारक आहे पण जलद हे रद्द करतात.आज दि.19/1/2024 चौकशी केली आसता हे फेऱ्या रद्द आहे सकाळी सहा वाजुन पंधरा मिटला सुटणारी उमरखेड आमरावती आर्णी,उमरखेड आमरावती पुसद साडे सात ,तसेच उमरखेड यवतमाळ नऊ वाजताचा ,उमरखेड आर्णी नागपुर ,उमरखेड आकोला नऊ वाजुन 45 मिनिटांचा आणी दुपारचा उमरखेड शेगाव आश्या महत्वपूर्ण फेऱ्या व उत्पन्न देणाऱ्या लांब पलल्याच्या जलद फेऱ्या प्रसागिक करार असताना सुद्धा केव्हाही जलद फेऱ्या रद्द होत आहे .एकीकडे प्रवासी सेवेसाठी एस टी चा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीदवाक्य वापरतात आणि प्रत्यक्षात हे प्रवाशांची कुचुंबोना करतात याला जिम्मेदार व्यवस्थापकाचे गलथान कारभार चव्हाट्यावर दिसून येत आहे .अशी प्रवाशी चर्चा करीत आहे आगार व्यवस्थापकाच्या मनमानी करभाला कंटाळून परवाची त्रस्त होऊन अवैध वाहतुकीने ये जा करत आहे यामुळे राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्नावर परिणाम होत आहे यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रवाशी त्रस्त झाली आहे तासन तास उमखेडच्या बस स्थानकाला प्लॅटफॉर्मर उभे राहतात
या रस्त्यावर चालणारे उमरखेड ते यवतमाळ अवैध वाहतूक ट्रॅव्हल्स मर्जीप्रमाणे प्रवासी कोमून नेत आहे याला वरिष्ठ अधिकारी जिम्मेदार असल्याचे दिसून येत आहे यवतमाळ विभाग नियंत्रक गोंजारी साहेब हे फक्त बघायचीच भूमिका घेत आहे सदर आगार व्यवस्थापकाला पाठीशी घालत आहे अशी चर्चा प्रवाशी वर्गातून ऐकायला मिळत आहे