Uncategorized

गोरगरीब व शेतकऱ्यांचा सेवक आत्माराम पाटील

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील

हादगाव तालुक्यातील वाटेगाव येथील भूमिपुत्र आत्माराम पाटील यांनी अनेक सामाजिक कामे केले आहेत निस्वार्थी रोखठोक बोलणारे हे व्यक्तिमत्व असे हादगाव तालुक्यातील वाटेगाव येथे पुंजाराम पाटील जाधव वाटेगाव यांच्या पोटी हा हिरा जन्माला आला आणि तो स्वतःच्या जीवाची परवा न करता गोरगरीब जनतेसाठी शेतकरी भावा साठी खिशातून पैसे खर्च करत असतो व सामाजिक काम करत असतो कशाचा अभिमान नाही गर्व नाही व निर्भीड बोलणारा कोणामध्ये मळून नसणारा नि स्वार्थी व
2022चा विम्या संदर्भात हायकोर्टामध्ये दाद मागण्यासाठी 40 हजार शेतकऱ्यांचा विमान मिळाला पाहिजे या हेतूने पुढील लढा न्यायालयीन लढणार
आहेत,

काही लोकाना 2022 मध्ये मोजक्या334 शेतकऱ्याला विमा मिळाला

त्यानंतर 2023 मध्ये आम्हीच आणला म्हणून आपलीच गिनो म्हणतात परंतु ही गोष्ट चुकीची आहे 2023 मध्ये मोजक्याच लोकांना मिळाला आहे हे वास्तव आहे .

आत्माराम पाटील जोपर्यंत पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत ते न्यायालयीन लढाई लढणार आहेत
व त्यांना त्यांचा हक्काचा शेतकरी बांधवांना पिक विमा भेटल्याशिवाय गप्प बसणार नाही त.

आज त्या घडीला वाटेगाव कारखेड पुलासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता श्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आपले लाडके आमदार माधव पाटील माजी खासदार हेमंत भाऊ व सर्व मीडियाच्या माध्यमातून शासनापर्यंत आवाज पोहोचवून विदर्भातील चाळीसगावला जोडणारा हा रस्ता महत्त्वपूर्ण पुल मंजूर करून घेतला

व असेच कोणतेही सामाजिक काम
मराठा आरक्षणासाठी सलग दोन वेळा आमरण उपोषण केले होते व वसंत कारखान्यासाठी अतोनात प्रयत्न करून कारखाना चालू करण्यास भाग पाडले अशी अनेक

पिक विमा साठी अनेक आंदोलने केली व स्वतः मुंबई येथे कृषिमंत्र्याची भेट घेऊन मोजक्यात लोकांना भेटला आम्हा का भेटला नाही असे ठामपणे बोलनारे शेतकऱ्यांसाठी झटणारे आत्माराम पाटील आसे सामाजिक काम करणारे फार कमी असतात स्वतःसर्व डाटा त्यांना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिला अजूनही त्यांचा लढा आहे जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे ते रोखठोक आहेत आणि करतात कारण म्हणतात ना
खरं बोलणारा माणूस आज जरी काही लोकांना त्रासदायक असेल पण शेवटी खरंच खरं आहे खरं बोलल्यावर माणसाला लबाड बोलणार गावभर हिंडून येते आणि मेरीच
गिनो असे म्हणते पण ज्याने खरोखर कामे केली त्यालाच ते द्यायचे काम आम्ही करत असतो त्यांचे काम उत्कृष्ट निस्वार्थी सतत असले पैसे खर्च करणारा हाच व्यक्ती आहे असे अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातून शब्द निघालेले आहेत आणि त्यांचे पण एकच धोरण आहे सामाजिक सेवा हीच ईश्वर सेवा
त्यांनी अशी रोखठोक सांगितले आहे की मी आयुष्यात कोणाचा चलेगीरी हुजरेगिरी करणार नाही गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी जेवढे जमेल तेवढे ते काम करणार व आयुष्यात भ्रष्टाचारी केली नाही आता तर करण्याचा विषयच नाही पण आजकाल काही लोक स्वतः मै बडा असे गुणगान गातात परंतु हे चुकीचे आहे त्यांना चुकीचे
व खरे आसेल त्याना खरे हे मह्नालाच पाहीजेत

असे मला वाटते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!