Uncategorized
जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिल्याने सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरु झाले आहे. भारतात 1931 नंतर प्रथमता जातीयनिहाय जनगणना होणार आहे. सामाजिक न्याय शेवटच्या घटका पर्यंत पोहचविन्या साठी जनगणेचा लाभ होईल. सर्व स्तरातील मागास दुर्लक्षित सामाजिक घटकाना ह्या जनणेचा लाभहोईल. तसेच न्याय मिळेल त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल. सर्वसमावेशक
भारत घडविण्यासाठी च्या दिशेने मोठे पाऊल टाकले जाईल असे मत भाजपा उमरखेड शहराध्यक्ष अतुल खंदारे यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारचे स्वागत कराण्यात आले.